Posts

  अत्यंत महत्त्वाची माहिती  *   १ ) आंघोळ करत असताना तोंडात पाणी घेऊन आंघोळ करणे – सर्दी , खोकला , ताप येत नाही . २ ) पाय उत्तरेस व डोके दक्षिणेला करून झोपले तर लकवा ( पॅरालीसीस ) येत नाही . ३ ) रोज एक आंब्याचे पान खाल्ले तर मुखदुर्गंधी निघून जाते व अपचन होत नाही . ४ ) रोज एक ग्लास ताक प्यायले तर हार्ट अटॅक येत नाही . ५ ) स्मरण शक्ती साठी रोज एक पेरू सलग १५ दिवस खाणे , मुलांना देणे . ६ ) वर्षातून एकदा सलग १५ दिवस गाजराचा रस घेतला तर कॅन्सर होत नाही . ७ ) रोज ४ सीताफळाची पाने खाणे आणि ३ किलोमीटर चालणे – पहिले १ किलोमीटर रेगुलर चालणे हात पुढे व मागे – पोटावरची चरबी निघून जाते , दुसरे किलोमीटर कॅटवॉक सारखे चालणे एक रेषेत पाय पडले पाहिजेत , आतड्याला पीळ पडला पाहिजे – अपचनाचा त्रास होत नाही , पोटावरची चरबी निघून जाते , स्वादुपिंड काम करू लागते व शुगरचा त्रास होत नाही आणि तिसरे किलोमीटर आर्मी परेड सारखे चालणे . ८ ) रोज एक चमचा पांढरे तीळ ख...