FOR HEALTHY BRAIN मेंदूचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी आहारात काही खास पदार्थांचा समावेश करा !* सध्याच्या काळात धावपळीची जीवनशैली, कामाचा ताण आदी गोष्टींमुळे लोकांना आरोग्य आणि आहाराकडे पुरेसं लक्ष देता येत नाही. त्यामुळे साहजिकच लोकांचा कल फास्ट फूड, जंक फूडकडे असतो. मात्र या पदार्थांमुळे आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊन गंभीर आजाराचा धोका वाढतो. मेंदू हा शरीरातील सर्वांत महत्त्वाचा अवयव आहे. आपल्या संपूर्ण शरीराचं नियंत्रण मेंदूवर अवलंबून असतं. त्यामुळे मेंदूचं आरोग्य उत्तम राहणं गरजेचं असतं. मेंदूचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी आहारात काही विशेष पदार्थांचा समावेश गरजेचा असतो. बदाम, टोमॅटो, हिरव्या पालेभाज्यांमुळे मेंदूची कार्यप्रणाली निरोगी राहते, असं तज्ञ सांगतात. उत्तम आरोग्यासाठी परिपूर्ण आणि पोषक आहार गरजेचा असतो. आहार सर्वसमावेशक असेल तर गंभीर आजाराची जो...
Posts
- Get link
- X
- Other Apps
CELEBRATING AGE In the southern part of India, the practice of celebrating of ages 60, 70, 80, 90 and 100: Someone once asked me the Reason.... “Why do we celebrate ages like 60, 70, 80, 90, and 100 so grandly? Are these numbers spiritual, or are they just cultural traditions?” The answer lies in a powerful story from the Mahabharata—the story of King Yayati.... King Yayati lived life to the fullest—power, pleasures, success, everything. But when old age suddenly arrived, it shook him deeply. After deep reflection, he realized a profound truth: “Pleasure has limits, but desire never ends.” This single realization transformed his life. He accepted old age and explained that life has five inner turning points—not based on age, but on understanding. Remarkably, these five turning points align with the traditional Indian milestones of 60, 70, 80, 90, and 100 years. Let us understand them in simple terms. *60 – Shashti* The mind shifts from accumulation to unders...
- Get link
- X
- Other Apps
HEALTH MANTRA * हेल्थ मंत्रा | आरोग्य मंत्र |* * ५ सोप्या गोष्टी करा आणि आनंदी निरोगी दीर्घायुष्य मिळवा - रामदेव बाबांचा सल्ला .... * आपण निरोगी जगावं आणि दीर्घायुष्य मिळावं अशी प्रत्येकाची इच्छा असते . पण आजकाल तरूण वयातच लोकांना गंभीर आजारांचा सामना करावा लागत आहे . त्यामुळे वयाच्या साठीत किंवा पन्नाशीतच बऱ्याच लोकांचा मृत्यू होत आहे आणि जे लोक जास्त काळ जगतात त्यांना बऱ्याच आजारांचा सामना करावा लागतो . * निरोगी दीर्घायुष्यासाठी रामदेव बाबा काय सांगतात ... ? * रामदेव बाबा सांगतात की आपल्या घरात किंवा ऑफिसमध्ये नो एंगर झोनचे पोस्टर लावा . कारण जास्त रागावल्यानं तुमचं आयुष्य कमी होतं . या पोस्टरमुळे फक्त तुम्हीच नाही तर तुमच्याशी गप्पा मारणारे लोकही शांत राहतील आणि संयम ठेवून तुमच्याशी बोलतील . फक्त तहान लागल्यावरच नाही तर तहान नसेल तेव्हाही पाणी प्या . रोज कमीत कमी २ लिटर पाणी प्या हा तुमच्या शरीराचा स्वस्त उपाय आहे . याशिवाय तुमच्या ...